अतिवृष्टीग्रस्त शेतकरी मदत:११ हजार कोटी १५ दिवसांत जमा होणार

मुंबई: राज्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकरी मदत पॅकेजबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर मोठी घोषणा केली. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या ४० लाख शेतकऱ्यांना आतापर्यंत ८ हजार कोटी रुपयांचे अर्थसहाय्य वितरित करण्यात…

Continue reading
शेतकरी मदत निधी: ३३ लाख शेतकऱ्यांना ३२५८ कोटींची मदत मंजूर

मुंबई: राज्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने मोठा निर्णय घेतला आहे. सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित झालेल्या २३ जिल्ह्यांमधील ३३ लाख ६५ हजार ५४४ शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.…

Continue reading
शेतकरी कर्जमाफी श्रीमंतांसाठी नाही: बाबासाहेब पाटील यांचे स्पष्टीकरण

मुंबई: राज्यातील ‘शेतकरी कर्जमाफी’ योजनेवरून सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे मोठे राजकीय वादळ निर्माण झाले होते. यानंतर, पाटील यांनी आपल्या वक्तव्यावर सविस्तर स्पष्टीकरण दिले असून, कर्जमाफी योजना ही…

Continue reading
शरद पवारांचा सरकारवर हल्ला: “७० लाख एकर शेती उद्ध्वस्त, पण मदतीचा प्रस्तावच नाही!”

मुंबई: महाराष्ट्रात गेल्या काही आठवड्यांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टी आणि पुराच्या थैमानाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. उभी पिके डोळ्यादेखत नष्ट झाली असून, राज्यभरात अंदाजे ७० लाख एकर जमिनीवरील पिकांचे नुकसान झाले…

Continue reading