Bank Account Closing: या 5 चुका पडतील महागात…!
सध्याच्या काळात एकापेक्षा जास्त बँक खाती असणे ही सामान्य बाब झाली आहे. मात्र, अनेकदा आपण काही खाती वापरत नाही आणि त्यामुळे ‘मिनिमम बॅलन्स’ (Minimum Balance) राखणे कठीण होते. अशा वेळी…
सध्याच्या काळात एकापेक्षा जास्त बँक खाती असणे ही सामान्य बाब झाली आहे. मात्र, अनेकदा आपण काही खाती वापरत नाही आणि त्यामुळे ‘मिनिमम बॅलन्स’ (Minimum Balance) राखणे कठीण होते. अशा वेळी…
ढाका: मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड आणि कुख्यात दहशतवादी हाफिज सईद (Hafiz Saeed) याने पुन्हा एकदा भारताविरुद्ध नवा कट रचण्यास सुरुवात केल्याचे दिसत आहे. हाफिज सईदचा एक अत्यंत जवळचा सहकारी आणि पाकिस्तानी…
मुंबई: आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापू लागले असतानाच, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला थेट आणि गंभीर इशारा दिला आहे. मुंबईतील वरळी येथे झालेल्या ‘निर्धार…
फलटण, सातारा: संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडवणाऱ्या फलटण डॉक्टर आत्महत्या प्रकरण तपासात नवी माहिती समोर आली आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित आणि बलात्काराचा आरोप असलेला पोलीस उपनिरीक्षक (PSI) गोपाळ बडदे (Gopal…
पुणे: पारंपरिक सिगारेटला ‘सुरक्षित’ पर्याय म्हणून पाहिले जाणारे ई-सिगारेट किंवा ‘वेपिंग’ आताच्या तरुण पिढीसाठी एक नवीन आणि गंभीर धोका बनून समोर आले आहे. पुण्यातील शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांमध्ये ई-सिगारेटचे व्यसन धोकादायकरित्या वाढत…
बंगळूरु: कर्नाटकात काँग्रेसचे सरकार स्थापन झाल्यापासून विविध निर्णयामुळे सातत्याने चर्चेत आहे. आता, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचे पुत्र आणि राज्यातील मंत्री प्रियांख खरगे यांनी शाळा आणि महाविद्यालयांमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या…
मुंबई: गेल्या काही वर्षांपासून जगभरात सुरू असलेल्या आर्थिक आणि राजकीय अस्थिरतेमुळे शेअर बाजारात मोठे चढ-उतार पाहायला मिळत आहेत. मात्र, या अस्थिरतेचा थेट फायदा सोने आणि चांदी या मौल्यवान धातूंना झाला…
खार्टूम: सुदानमध्ये सुरू असलेल्या गृहयुद्धाने पुन्हा एकदा रक्तरंजित वळण घेतले आहे. येथील निमलष्करी रॅपिड सपोर्ट फोर्सेसने (RSF) गेझिरा राज्यातील वड अल-नौरा या गावावर भीषण हल्ला केला असून, यामध्ये ६० हून…
नवी दिल्ली: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार शुभमन गिल याने शानदार फलंदाजी करत आपल्या कसोटी कारकिर्दीतील दहावे शतक…
मुंबई: राज्यातील ‘शेतकरी कर्जमाफी’ योजनेवरून सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे मोठे राजकीय वादळ निर्माण झाले होते. यानंतर, पाटील यांनी आपल्या वक्तव्यावर सविस्तर स्पष्टीकरण दिले असून, कर्जमाफी योजना ही…