शेतकरी मदत निधी: ३३ लाख शेतकऱ्यांना ३२५८ कोटींची मदत मंजूर

मुंबई: राज्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने मोठा निर्णय घेतला आहे. सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित झालेल्या २३ जिल्ह्यांमधील ३३ लाख ६५ हजार ५४४ शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.…

Continue reading
शेतकरी कर्जमाफी श्रीमंतांसाठी नाही: बाबासाहेब पाटील यांचे स्पष्टीकरण

मुंबई: राज्यातील ‘शेतकरी कर्जमाफी’ योजनेवरून सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे मोठे राजकीय वादळ निर्माण झाले होते. यानंतर, पाटील यांनी आपल्या वक्तव्यावर सविस्तर स्पष्टीकरण दिले असून, कर्जमाफी योजना ही…

Continue reading
लाडकी बहीण योजना: KYC सुलभ करा, एकल महिलांना न्याय द्या!

मुंबईः राज्य शासनाची महत्त्वाकांक्षी ‘लाडकी बहीण योजना’ अनेक गरजू महिलांपर्यंत पोहोचवण्यासाठी KYC प्रक्रियेतील जाचक अटी सुलभ कराव्यात, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते ॲड. दिपक सोनावणे यांनी केली आहे. त्यांनी यासंदर्भात राज्याचे…

Continue reading
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन: पंतप्रधानांच्या हस्ते महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा

मुंबई: अनेक वर्षांची प्रतीक्षा संपवत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज, ८ ऑक्टोबर २०२५ रोजी, बहुप्रतिक्षित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे भव्य लोकार्पण करण्यात आले. या ऐतिहासिक क्षणी, मुंबईकरांना मोठा दिलासा…

Continue reading
वडगाव शेरीत राजकीय भूकंप: पठारेंना भाजपचाच विरोध

पुणे: वडगाव शेरी मतदारसंघातील राजकारण पुन्हा एकदा तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे विद्यमान आमदार बापू पठारे यांचे चिरंजीव, सुरेंद्र पठारे, यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली…

Continue reading
शरद पवारांचा सरकारवर हल्ला: “७० लाख एकर शेती उद्ध्वस्त, पण मदतीचा प्रस्तावच नाही!”

मुंबई: महाराष्ट्रात गेल्या काही आठवड्यांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टी आणि पुराच्या थैमानाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. उभी पिके डोळ्यादेखत नष्ट झाली असून, राज्यभरात अंदाजे ७० लाख एकर जमिनीवरील पिकांचे नुकसान झाले…

Continue reading
महाराष्ट्र नवीन गुन्हेगारी कायद्यांच्या अंमलबजावणीस सज्ज: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नवी दिल्ली, दि. 14: नवीन गुन्हेगारी कायद्यांमुळे गुन्हे तपास, न्यायदान आणि फॉरेंसिक प्रक्रिया अधिक आधुनिक व प्रभावी होणार असून पोलिस दल, न्यायालयीन प्रक्रिया आणि फॉरेंसिक यंत्रणा अधिक सक्षम व सज्ज…

Continue reading
भाजयुमोच्या कार्यकर्त्यांकडून कार्यालयाची तोडफोड झाल्यानंतर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, विजय वडेट्टीवार म्हणाले…

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राज्यसभेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली. या घटनाक्रमाला प्रत्युत्तर म्हणून भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी मुंबईतील काँग्रेस मुख्यालयावर हल्ला केला.…

Continue reading
मुंबई बोट दुर्घटना: १३ जणांचा मृत्यू, नातेवाईकांना पाच लाखांची मदत जाहीर

मुंबईतील अरबी समुद्रात बुधवारी सायंकाळी प्रवासी बोटीच्या अपघातामुळे १३ जणांचा मृत्यू झाला असून, १०१ प्रवाशांना सुखरूप वाचवण्यात यश आले आहे. मृतांमध्ये तीन नौदल कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी…

Continue reading