बिहार निवडणूक 2025: NDA च्या विजयाचं पवारांनी सांगितलं ‘ते’ कारण!

नवी दिल्ली: नुकत्याच पार पडलेल्या बिहार निवडणूक 2025 मध्ये एनडीएने (NDA) २०२ जागा जिंकत दणदणीत विजय मिळवला, तर विरोधकांच्या महाआघाडीला केवळ ३५ जागांवर समाधान मानावे लागले. या अनपेक्षित निकालावर अनेक…

Continue reading
शरद पवारांचा सरकारवर हल्ला: “७० लाख एकर शेती उद्ध्वस्त, पण मदतीचा प्रस्तावच नाही!”

मुंबई: महाराष्ट्रात गेल्या काही आठवड्यांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टी आणि पुराच्या थैमानाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. उभी पिके डोळ्यादेखत नष्ट झाली असून, राज्यभरात अंदाजे ७० लाख एकर जमिनीवरील पिकांचे नुकसान झाले…

Continue reading