अतिवृष्टीग्रस्त शेतकरी मदत:११ हजार कोटी १५ दिवसांत जमा होणार

मुंबई: राज्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकरी मदत पॅकेजबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर मोठी घोषणा केली. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या ४० लाख शेतकऱ्यांना आतापर्यंत ८ हजार कोटी रुपयांचे अर्थसहाय्य वितरित करण्यात…

Continue reading
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन: पंतप्रधानांच्या हस्ते महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा

मुंबई: अनेक वर्षांची प्रतीक्षा संपवत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज, ८ ऑक्टोबर २०२५ रोजी, बहुप्रतिक्षित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे भव्य लोकार्पण करण्यात आले. या ऐतिहासिक क्षणी, मुंबईकरांना मोठा दिलासा…

Continue reading
राज्यातील तरुणांसाठी मोठी बातमी: २०२६ मध्ये ७५,००० पदांची मेगाभरती होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

मुंबई: महाराष्ट्रातील सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुण-तरुणींसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली असून, २०२६ सालापर्यंत राज्यात तब्बल ७५,००० पदांची मेगाभरती केली जाणार…

Continue reading
बीडच्या मस्साजोग येथील संतोष देशमुख हत्या प्रकरण तापलं

बीडच्या मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर संपूर्ण प्रकरण तापले आहे. न्याय मिळवण्यासाठी संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांसह अनेक नागरिकांनी रस्त्यावर उतरून आंदोलन सुरू केले आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी…

Continue reading