अतिवृष्टीग्रस्त शेतकरी मदत:११ हजार कोटी १५ दिवसांत जमा होणार

मुंबई: राज्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकरी मदत पॅकेजबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर मोठी घोषणा केली. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या ४० लाख शेतकऱ्यांना आतापर्यंत ८ हजार कोटी रुपयांचे अर्थसहाय्य वितरित करण्यात…

Continue reading
ढोकरी: शतायुषी आजीबाईंचा सन्मान, गावात भक्तीमय उत्साह

ढोकरी, (ता. २३ ऑक्टोबर): ढोकरी येथील ‘जय भवानी युवा तरुण मित्र मंडळ’ यांच्या संकल्पनेतून गावात प्रथमच एका शतायुषी आजीबाईंचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला. भक्तिमय, उत्साही आणि भावनिक वातावरणात पार…

Continue reading
बच्चू कडू यांचे वादग्रस्त वक्तव्य: ‘आमदारांना कापा’

अमरावती: प्रहार संघटनेचे नेते आणि आमदार बच्चू कडू हे त्यांच्या आक्रमक शैलीसाठी आणि शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवरील रोखठोक भूमिकेसाठी ओळखले जातात. मात्र, अमरावती येथे बोलताना त्यांनी शेतकरी आत्महत्येवर (Farmer Suicide) भाष्य करताना…

Continue reading
राज्यातील तरुणांसाठी मोठी बातमी: २०२६ मध्ये ७५,००० पदांची मेगाभरती होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

मुंबई: महाराष्ट्रातील सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुण-तरुणींसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली असून, २०२६ सालापर्यंत राज्यात तब्बल ७५,००० पदांची मेगाभरती केली जाणार…

Continue reading