अतिवृष्टीग्रस्त शेतकरी मदत:११ हजार कोटी १५ दिवसांत जमा होणार

मुंबई: राज्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकरी मदत पॅकेजबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर मोठी घोषणा केली. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या ४० लाख शेतकऱ्यांना आतापर्यंत ८ हजार कोटी रुपयांचे अर्थसहाय्य वितरित करण्यात…

Continue reading
शेतकरी मदत निधी: ३३ लाख शेतकऱ्यांना ३२५८ कोटींची मदत मंजूर

मुंबई: राज्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने मोठा निर्णय घेतला आहे. सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित झालेल्या २३ जिल्ह्यांमधील ३३ लाख ६५ हजार ५४४ शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.…

Continue reading