Latest Story
ब्राह्मण जोडप्यांना चार मुलांना जन्म द्या, एक लाख रुपये मिळवा – परशुराम मंडळ अध्यक्षांचा प्रस्तावमंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करणारी याचिका खोटी? वकिलाच्या व्हिडिओ कॉलमुळे खळबळपुण्यात उद्धव सेनेला मोठा धक्का: पाच माजी नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेशभारत: वेगाने विकसित अर्थव्यवस्था कुपोषणाच्या विळख्यात६ जानेवारी: पत्रकार दिन आणि मराठी पत्रकारितेचे जनक बाळशास्त्री जांभेकरबीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण: एसआयटीवर गंभीर आरोप, निष्पक्षतेवर प्रश्नचिन्हमणिपूरमध्ये पुन्हा उसळला हिंसाचार; कुकी बंडखोरांचा उपायुक्त कार्यालयावर हल्ला, पोलीस अधीक्षक जखमीबीडच्या मस्साजोग येथील संतोष देशमुख हत्या प्रकरण तापलंछगन भुजबळांच्या नाराजीवर मुख्यमंत्र्यांचं सूचक विधान: तिन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये आदर कायमहैदराबादमध्ये पुष्पा २ च्या प्रीमियरवेळी गोंधळ, अल्लू अर्जुनच्या घरावर हल्ला

Today Update

Main Story

मस्साजोग गावातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येने महाराष्ट्र हादरला; शरद पवारांनी दिला ग्रामस्थांना धीर

बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणाने महाराष्ट्रात खळबळ उडवली आहे. या घटनेचे तीव्र पडसाद राज्य विधीमंडळ व संसदेत उमटले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आणि खासदारांनी…

Kalyan Crime News Update: मराठी माणसावर हल्ला, राजकीय आरोप-प्रत्यारोप तीव्र

कल्याणच्या योगीधाम परिसरातील घटना: राजकीय वातावरण तापलं कल्याणच्या योगीधाम परिसरातील अजमेरा सोसायटीमध्ये गुरुवारी संध्याकाळी घडलेल्या घटनेमुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. एका परप्रांतीयाने मराठी व्यक्तीला बेदम मारहाण केल्याने हा विषय…

भाजयुमोच्या कार्यकर्त्यांकडून कार्यालयाची तोडफोड झाल्यानंतर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, विजय वडेट्टीवार म्हणाले…

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राज्यसभेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली. या घटनाक्रमाला प्रत्युत्तर म्हणून भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी मुंबईतील काँग्रेस मुख्यालयावर हल्ला केला.…

मुंबई बोट दुर्घटना: १३ जणांचा मृत्यू, नातेवाईकांना पाच लाखांची मदत जाहीर

मुंबईतील अरबी समुद्रात बुधवारी सायंकाळी प्रवासी बोटीच्या अपघातामुळे १३ जणांचा मृत्यू झाला असून, १०१ प्रवाशांना सुखरूप वाचवण्यात यश आले आहे. मृतांमध्ये तीन नौदल कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी…

विधानसभा निवडणुकीत मतदारांसाठी महायुती-महाविकास आघाडीची आश्वासनांची स्पर्धा

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांवर आकर्षक आश्वासनांची खैरात करण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही गटांमध्ये प्रचंड स्पर्धा रंगली आहे. महायुतीने महिलांसाठी दरमहा ₹२१०० देण्याचे तर महाविकास आघाडीने ₹३००० देण्याचे आश्वासन…

बाळासाहेब ठाकरे यांचा १७ नोव्हेंबरला बारावा स्मृतिदिन: शिवाजी पार्कवरील अभिवादन सभा आणि निवडणुकीची आचारसंहिता यामुळे संघर्षाची शक्यता

शिवसेना संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांचा बारावा स्मृतिदिन १७ नोव्हेंबरला दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर साजरा होणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही हजारो शिवसैनिक बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळी अभिवादन करण्यासाठी येतील. यंदाच्या निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे…

“अजून किती दाढी पिकवायची?” – निलेश राणेंची कुडाळ मालवणमधील सभा चर्चेत

राज्यात सध्या विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु असून, सर्व राजकीय पक्षांचा प्रचार जोरात सुरु आहे. राज्यभरातील विविध मतदारसंघात महाविकास आघाडी, महायुतीसह इतर पक्षांच्या नेत्यांच्या सभा, रॅली आणि मेळावे जोमाने सुरू आहेत.…

वर्सोवा विधानसभेतून चर्चित काही उमेदवारांनी बंडखोरी मागे घेतली

उमेदवारी मागे घेण्याची अंतिम यादी जाहीर १६४ वर्सोवा विधानसभा मतदारसंघात २०२४ च्या निवडणुकीसाठी आज, ०४ नोव्हेंबर २०२४ रोजी दुपारी ०३:०० वाजेपर्यंत, वैध उमेदवारी अर्ज मागे घेतलेल्या उमेदवारांची अंतिम यादी जाहीर…

जिंतूर सेलू मतदारसंघात निवडणूक घडामोडी : २४ उमेदवारांनी अर्ज मागे घेतला, १७ उमेदवार निवडणूक मैदानात

जिंतूर सेलू मतदारसंघात निवडणुकीच्या तयारीत असलेल्या अपक्ष उमेदवारांनी आज आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला असून त्यामुळे निवडणुकीच्या स्पर्धेतून माघार घेतली आहे. विशेषतः मनोज जरांगे यांच्या सूचनेनंतर अपक्ष उमेदवारांच्या अर्ज भरण्याची…