शरद पवारांचा सरकारवर हल्ला: “७० लाख एकर शेती उद्ध्वस्त, पण मदतीचा प्रस्तावच नाही!”

मुंबई: महाराष्ट्रात गेल्या काही आठवड्यांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टी आणि पुराच्या थैमानाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. उभी पिके डोळ्यादेखत नष्ट झाली असून, राज्यभरात अंदाजे ७० लाख एकर जमिनीवरील पिकांचे नुकसान झाले…

Continue reading