पाकिस्तानकडून चार तासांत युद्धबंदीचा भंग; सीमेवर पुन्हा तणाव निर्माण

नवी दिल्ली | प्रतिनिधीभारत आणि पाकिस्तानमधील ८६ तास चाललेले युद्ध शनिवारी संध्याकाळी ५ वाजता अधिकृतरीत्या संपुष्टात आले. दोन्ही देशांनी युद्धबंदीवर सहमती दर्शवली होती. मात्र केवळ चार तासांतच पाकिस्तानने युद्धबंदीचे उल्लंघन…