महाराष्ट्र नवीन गुन्हेगारी कायद्यांच्या अंमलबजावणीस सज्ज: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नवी दिल्ली, दि. 14: नवीन गुन्हेगारी कायद्यांमुळे गुन्हे तपास, न्यायदान आणि फॉरेंसिक प्रक्रिया अधिक आधुनिक व प्रभावी होणार असून पोलिस दल, न्यायालयीन प्रक्रिया आणि फॉरेंसिक यंत्रणा अधिक सक्षम व सज्ज…

राजधानीत मराठीचा दबदबा वाढविण्याची गरज – परिसंवादात मान्यवरांचा सूर

नवी दिल्ली, दि. ६ : मराठी माणसाने भूतकाळात दिल्लीत आपला प्रभावी ठसा उमटवलेला आहे. मात्र, बदलत्या काळात हा प्रभाव अधिक दृढ करण्याची गरज असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले. “मराठी भाषा,…

भाजयुमोच्या कार्यकर्त्यांकडून कार्यालयाची तोडफोड झाल्यानंतर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, विजय वडेट्टीवार म्हणाले…

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राज्यसभेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली. या घटनाक्रमाला प्रत्युत्तर म्हणून भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी मुंबईतील काँग्रेस मुख्यालयावर हल्ला केला.…

मुंबई बोट दुर्घटना: १३ जणांचा मृत्यू, नातेवाईकांना पाच लाखांची मदत जाहीर

मुंबईतील अरबी समुद्रात बुधवारी सायंकाळी प्रवासी बोटीच्या अपघातामुळे १३ जणांचा मृत्यू झाला असून, १०१ प्रवाशांना सुखरूप वाचवण्यात यश आले आहे. मृतांमध्ये तीन नौदल कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी…

ऑक्टोबरमधील अनपेक्षित पाऊस: हवामान बदलांचे स्पष्ट संकेत

मुंबईत ऑक्टोबर महिन्यात पावसाचे आगमन म्हणजे हवामानातील अनपेक्षित बदलांचे लक्षण आहे. यावर्षी 2024 मध्ये मुंबई आणि आसपासच्या भागात ऑक्टोबरपर्यंत पावसाचा अनुभव येत आहे, जे सामान्य परिस्थितीत क्वचितच घडते. हवामानतज्ञांच्या मते,…

महाराष्ट्र – झारखंड निवडणुकीची घोषणा आज; दुपारी 3.30 वाजता निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद

नवी दिल्ली: निवडणूक आयोग (EC) आज दुपारी 3.30 वाजता महत्वपूर्ण पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभेच्या आगामी निवडणुकीची अधिकृत घोषणा करणार आहे. महाराष्ट्रात एका टप्प्यात, तर झारखंडमध्ये 5 टप्प्यात…